सावंतवाडी : आंबोली,चौकूळ व गेळे तील कबूलयतदार जमिनी वरील वन विभागाची नोंद लवकरच रद्द करून सदर जमिनी लवकरच वाटपासाठी उपलब्ध करून देणार.
आंबोली सरपंच यांनी निवेदन देत गावाची सामाजिक परिस्थिती वर्णन केली, व सदर विषय सुमारे 30 वर्षे प्रलंबित राहिल्या मुळे येथील ग्रामस्थ मंडळीना होणारा त्रासा बाबत सविस्तर माहिती दिली.
या वेळी आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर,आंबोली प्रमुख गावकर श्री शशिकांत गावडे , आंबोली तंटामुक्ती अध्यक्ष श्री उल्हास गावडे उपस्थित होते तसेच प्रांतधिकारी श्री निकम साहेब, तहसीलदार श्री पाटील साहेब, सर्कल श्री यादव साहेब, तलाठी मुळीक व इतर महसूल अधिकारी, पोलीस प्रशासन अधिकारी उपस्थित होते.
कबूलायतदार जमीन लवकरच वाटपासाठी उपलब्ध करून देणार! : महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांची ग्वाही.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


