आपलं सिंधुदुर्ग

अभिनंदनीय! – पत्रकार नीलेश मोरजकर यांना ‘निर्भीड पत्रकारिता’ पुरस्कार प्रदान! ; मुंबई येथे आयोजित सोहळ्यात सन्मानित.

सावंतवाडी : निर्भीड, वस्तुनिष्ठ आणि समाजाभिमुख पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणारे बांदा येथील दैनिक 'सकाळ'चे पत्रकार नीलेश मोरजकर यांना मुंबई येथे आयोजित...

महाराष्ट्र

कोंकण

कोकणच्या सांस्कृतिक राजधानीत ‘सम्राट संगीत सितारा २०२६’ विजेत्यांचा गौरव! ; कला-संस्कृतीच्या जपणुकीसाठी नगरपरिषद खंबीरपणे पाठीशी! :  उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांची ग्वाही.

सावंतवाडी  : संगीत, संस्कृती आणि कलेचा समृद्ध वारसा लाभलेल्या सावंतवाडी नगरीत स्वरांचा अविस्मरणीय उत्सव रंगला. 'सम्राट इंटरनॅशनल क्लब'च्या वतीने आयोजित विशेष सन्मान सोहळ्यात 'सम्राट...

क्राईम

- Advertisement -spot_img

आंतरराष्ट्रीय

क्रीडा

राजकीय

आता पुन्हा प्रेम जुळणं कठीण, आम्ही दुसरं लग्न केलं… ; फडणवीस ठाकरेंबद्दल काय म्हणाले?

मुंबई : राज्यात काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, 6 खासदांनी बंडखोरी केली, या सर्व खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला...

सचिन आहेर यांना उमेदवारी जाहीर होताच निलम गोऱ्हे नाराज? ; दिले ‘या’ एका शब्दात उत्तर.

मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून थेट सचिन आहिर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. महायुतीमध्ये उपसभापती पद शिवसेना शिंदे गटाकडून आहे....

अयोध्येच्या राम मंदिरासाठी तुम्ही चांदीची वीट दिली याला काय पुरावा आहे? ; मंत्री नितेश राणेंचा ठाकरेंच्या सेनेला सवाल.

मुंबई : संपूर्ण देशात सध्या अयोध्येतील राम मंदिराच्या दानाच्या चोरीचे प्रकरण चर्चेत आहे. मंदिरासाठी देणगी म्हणून मिळालेल्या चांदीच्या विटा, हार आणि चरण पादुका गायब...

मला माफ करा! ; पत्रकारांना धमकावल्यानंतर खासदार संजय दिना पाटलांची दिलगिरी!

मुंबई : ठाकरे गटाला सोडून नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेल्या खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी दिली. यापुढे आलात तर मारून सोडतो,...

स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! ; वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा!

कणकवली : शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि आमदार वैभव नाईक यांनी शिंदे गटातील सहा खासदारांवर जोरदार टीका केली आहे. हे खासदार विकासकामांसाठी नव्हे, तर...

आरोग्य

आयुष्मान भारत योजनेत खोट्या तक्रारींचे वाढते प्रमाण, डॉक्टरांमध्ये चिंता! ; ‘तक्रार केली की शासनाकडून पैसे मिळतात’, या गैरसमजामुळे प्रकार वाढल्याचा दावा. ; चौकशीत तक्रारी...

सिंधुदुर्ग : आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांविरोधात खोट्या तक्रारी करण्याचे प्रकार सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत असल्याची बाब समोर येत आहे. 'जिल्हा स्तरावर तक्रार केली...