आपलं सिंधुदुर्ग

गुणवंतांच्या पाठीशी विशाल युवा नेतृत्व!, भाजपा नेते विशाल परब यांचे लई भारी कर्तृत्व! ; शिक्षणातून सक्षम भारत घडविण्याचा निर्धार अन् गुणवंत विद्यार्थ्यांचा केला भव्य...

साबाजी परब.- वेंगुर्ल्यात गुणवंत विद्यार्थी, मुख्याध्यापक व प्राचार्यांचा सन्मान; विशाल परब यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन, शिक्षण क्षेत्राला भक्कम पाठबळवेंगुर्ला : विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देत शिक्षण...

महाराष्ट्र

कोंकण

वादळाने उडवले घराचे छप्पर, पण युवा नेते विशाल परब यांनी दिला माणुसकीयुक्त मायेचा आधार! ; संकटात पुन्हा धावले भाजपचे दमदार अन् हक्काचे युवा नेतृत्व!

वेंगुर्ला : "संकटाच्या क्षणी जो धावून येतो, तोच खरा नेता!" या उक्तीची प्रचिती पुन्हा एकदा आरवली येथे आली. अलीकडेच झालेल्या वादळी वाऱ्यामुळे भारतीय जनता...

क्राईम

- Advertisement -spot_img

आंतरराष्ट्रीय

क्रीडा

राजकीय

Big Breaking – उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का बसणार?, तब्बल १५ आमदार फुटणार? ; ऑपरेशन टायगरबाबत केंद्रातील नेत्याचा मोठा दावा.

पुणे : उद्धव ठाकरे यांचे सहा खासदार फुटले. त्यानंतर सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केला. त्यामुळे ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे....

आता पुन्हा प्रेम जुळणं कठीण, आम्ही दुसरं लग्न केलं… ; फडणवीस ठाकरेंबद्दल काय म्हणाले?

मुंबई : राज्यात काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, 6 खासदांनी बंडखोरी केली, या सर्व खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला...

सचिन आहेर यांना उमेदवारी जाहीर होताच निलम गोऱ्हे नाराज? ; दिले ‘या’ एका शब्दात उत्तर.

मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून थेट सचिन आहिर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. महायुतीमध्ये उपसभापती पद शिवसेना शिंदे गटाकडून आहे....

अयोध्येच्या राम मंदिरासाठी तुम्ही चांदीची वीट दिली याला काय पुरावा आहे? ; मंत्री नितेश राणेंचा ठाकरेंच्या सेनेला सवाल.

मुंबई : संपूर्ण देशात सध्या अयोध्येतील राम मंदिराच्या दानाच्या चोरीचे प्रकरण चर्चेत आहे. मंदिरासाठी देणगी म्हणून मिळालेल्या चांदीच्या विटा, हार आणि चरण पादुका गायब...

मला माफ करा! ; पत्रकारांना धमकावल्यानंतर खासदार संजय दिना पाटलांची दिलगिरी!

मुंबई : ठाकरे गटाला सोडून नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेल्या खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी दिली. यापुढे आलात तर मारून सोडतो,...

आरोग्य

आयुष्मान भारत योजनेत खोट्या तक्रारींचे वाढते प्रमाण, डॉक्टरांमध्ये चिंता! ; ‘तक्रार केली की शासनाकडून पैसे मिळतात’, या गैरसमजामुळे प्रकार वाढल्याचा दावा. ; चौकशीत तक्रारी...

सिंधुदुर्ग : आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांविरोधात खोट्या तक्रारी करण्याचे प्रकार सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत असल्याची बाब समोर येत आहे. 'जिल्हा स्तरावर तक्रार केली...