सावंतवाडी : आजकाल माझ्यामुळे अनेक पदे भूषविणारे लोकं त्यांच्यावर मी केलेले उपकार विसरलेत. ज्यांना मी मोठं केले तेच माझ्यावर टीका करत आहेत. त्यांनी थोडी तरी माणुसकी बाळगली पाहिजे, अशी खरमरीत टीका महायुतीचे अधिकृत उमेदवार दीपक केसरकर यांनी केली आहे.
दरम्यान, माझ्यावर कोणीही कितीही टीका केली, तरी येणाऱ्या निवडणुकीत या लोकांना मी त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा स्पष्ट इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.
ADVT –